Sunday, August 4, 2013
Sunil Khobragade बुद्धिझमला टाळणे,जातिव्यवस्थेविरुद्ध गप्प राहणे,जातिव्यवस्थे विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी आणि प्रबोधन करणारी गीते,नाटिका निवेदनातील उल्लेख टाळणे आणि वर्ग संघर्षाला Highlight करणारी गीते,स्कीट,निवेदनातील उल्लेख आणि आवाहन करणे.गरीब विरुद्ध श्रीमंत,मालक विरुद्ध मजूर हाच मुख्य संघर्ष आहे यावर भर देणे म्हणजे नव आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसा असे समजायचे काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment